WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चार सिमेंट प्रकल्प असुनहि बेरोजगारी दारोदारी

Image

स्थनिकाना प्राधान्य ध्या अन्यथा आंदोलन करू सामाजिक कार्यकर्ते प्रमोद खिरटकर यांची मागणी

नांदा फाटा

प्रतिनिधी/

सिमेंट सिटी म्हणुन राज्यभर प्रचलीत असलेल्या गडचांदुर मधिल तरुन शिक्षीत स्थानिक बेरोजगारांचि सिमेंट प्रकल्पाकडुन निव्वळ थट्टाच सुरु आहे.

म्हनतात कि ज्या तालुक्यात सिमेंट प्रकल्प अस्तित्वात आहे.त्या तालुक्यात रोजगाराला काहि कमतरता नसतात.परंतु हि बाब गडचांदुर शहराला अपवाद ठरलि आहे.या शहरात परप्रंतिय जास्त आले असुन स्थानिकांचा रोजगार यातुन तुठला आहे.

शासनाच्या नियमाला या प्रकल्पानि पुर्नता तिलांजलि दिलि आहे.गडचांदुरात तर नविन सिमेंट प्रकल्प अगदी शहरात आला असुन यामुळे भविष्यात गडचांदुरातिल नागरिकाना याचा मनस्ताप नाक्कि होनार आहे.शासकिय नियमानुसार ८० टक्के तर २० टक्के बाहेरिल नागरिकाना असा नियम सागंतो.मागे जिल्हा अधिकारि यानि या नियमाचे पालन करन्यास आदेश दिले होते.परंतु कोनत्याहि कपंनिने आज पर्यंत कोनत्याहि शिक्षित तरूनाना काम दिलेले दिसत नाहि. तर शहरात काहि तरुन बाहेरिल जिल्हयातिल नौकरिसाठी आलेले दिसते.तर काहि नागरिकांत चिरिमिरिचि चर्चा सुधा रंगताना दिसते.

सारा गाव मामाचा आनि एकहि नाहि कामाचा अशा म्हनी प्रमाने सध्याचि गडचांदुरचि परिस्थिति झालि आहे.कोनी म्हनतो तुमचि ओळखि असेल तर "माझ बगा ना हो" या ओळि आता खुप जुन्या झाल्या आहे.

मागे नविन प्रकलपात जागा आहे.या उद्देशाने अनेक तरुनानि आपआपल्या पद्धतिने अर्ज केले खरे परंतु त्याना काहि एक अपेक्षीत उ्तर आले नाहि.

काहि नेत्यानि तर राजकीय भरोशावरति काहि ना आपल्या पध्दतिने जुगाड लावुन लावल्याचे समजते.ते हि आपल्या जवडचे आनि आपल्याला मदत करनार्याना लावले आहे.जिल्हा अधिकारि साहेब 'आता तरि लक्ष द्या हो' अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद खिरटकर यांनी केली आहे .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.